कमी दिवसात फिरता येतील अशी भारतातील काही बेस्ट ठिकाणं
कमीत कमी दिवसात भारतात फिरता येतील अशी काही ठिकाणं आम्ही शोधून काढली आहेत. ज्यामध्ये तुम्हाला फिरता येईल, ती जागा एक्सप्लोअर करता येईल आणि जास्त सुट्ट्याची गरजही भासणार नाही
कमीत कमी दिवसात भारतात फिरता येतील अशी काही ठिकाणं आम्ही शोधून काढली आहेत. ज्यामध्ये तुम्हाला फिरता येईल, ती जागा एक्सप्लोअर करता येईल आणि जास्त सुट्ट्याची गरजही भासणार नाही
आम्ही या लेखातून तुम्हाला अशा एका जागेबाबत सांगत आहोत, जिथे जाण्यापासून लोकं घाबरतात आणि हाँटेड प्लेसेस (Haunted Places) पैकी ही एक जागा मानली जाते, ती म्हणजे मुकेश मिल्स
महिला पर्यटकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘आई’ (AAI) या उपक्रमाची सुरुवात राज्य सरकारच्यावतीने करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी एका वृत्तपत्राला दिली आहे.
धनत्रयोदशी असो वा लक्ष्मीपूजन भारतात अनेक ठिकाणी महालक्ष्मीची (Mahalaxmi) पूजाअर्चा करण्यात येते. तर काही जण या दिवशी मुंबईतील महालक्ष्मी मंदिरातही (Mahalaxmi Mandir) देवीचे दर्शन घेण्यासाठी खास जातात.
सर्गाच्या सान्निध्यात आणि मुंबईपासून साधारण दोन अडीच तासावरण असणाऱ्या खोपोलीमध्ये जाऊन येणे अधिक सोपे आहे. जाणून घ्या खोपोलीतील फिरण्याची ठिकाणे
नरक चतुर्दशीच्या दिवशी देशातील काही राज्यांमध्ये अघोरी कर्म करणारे साधू अथवा व्यक्ती या महाकालीची सिद्धी प्राप्त व्हावी यासाठी आशिर्वादही मागतात असा समज आहे
अत्यंत प्रसिद्ध आणि लोकप्रिय असं कोल्हापूर हे अंबाबाईच्या मंदिरासाठी ओळखण्यात येते. का नाव पडले कोल्हापूर, कोल्हापूर नावाचा मनोरंजक इतिहास
तुमच्यासोबत प्रवासात नेमक्या कोणत्या गोष्टी असायला हव्यात ते माहीत असायला हवे. चला जाणून घेऊया प्रवासादरम्यान कोणत्या गोष्टी तुम्ही कॅरी करायला हव्या.